Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्फोसिसचे यांत्रिकीकरण, ९ हजार लोकांनी गमावल्या नोकर्‍या

Webdunia
देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची असलेल्या आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केलं आहे. मागील एक वर्षापासून कर्माचार्‍यांची कपात इन्फोसिसकडून केली जात असल्याचं कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
 
यावर मात्र कंपनीने कारण दिले आहे. टप्प्याटप्प्यानं 2 हजार कर्मचाऱ्यांना कमी करत आतापर्यंत 8000 ते 9000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही देण्यात येत आहे, असं कृष्णमूर्ती यांनी सांगितलं आहे.  ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच सध्या नोकरभरतीही थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात आता असे काम निवडावे लागेल जिथे आपले काम यंत्र करणार नाही नाहीतर बेरोजगार होण्याची वेळ येवू शकते.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments