Marathi Biodata Maker

आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ शुक्रवारी उघडणार

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:06 IST)
शुक्रवार पासून देशात सर्वाधिक मोठी असलेली आणि मुख्यतः कांदा बाजार पेठ असलेली लासलगाव बाजार
समितित नियमित कांदा आणि धान्य  लिलाव होणार असल्याची माहिती बाजारसमितीकडून देण्यात आली आहे. व्यापारी, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना चेक किंवा ऑनलाइन पेमेंट देण्यात  येईल असे सांगण्यात आले आहे.केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. त्यामुळे बाजारातील वजनदार समजल्या जाणाऱ्या नोटा नसल्यामुळे करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत.आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणारी लासलगाव बाजारसमितीदेखील अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र आज लासलगाव येथील व्यापारी, संचालक मंडळ यांच्या बैठकीत तोडगा निघाला असून शेतकऱ्यांना चेक किंवा ओंनलाईन पेमेंट दिले जाणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळालेला असून माल बाजारात विक्रीसाठी आणण्यात यावा असे आवाहन बाजारसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

टायर फुटल्याने कारची बसला धडक, पाच मुलांसह ९ जण जळून खाक

अशोक खरात प्रकरणातील मुख्य साक्षीदार जितेंद्र शेळके यांच्या मृत्यू; सुषमा अंधारे म्हणाल्या, "या अपघातात षडयंत्राचा वास येत आहे"

"मला आणि पंतप्रधानांना तर बायकोच नाही..."हे काय बोलून गेले राहुल गांधी

पुढील लेख
Show comments