rashifal-2026

ही ई बाईक मिळणार डाऊन पेमेंट न करता हप्त्याने, मायलेज देणार एक चार्ज मध्ये १५६ किमी

Webdunia
गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:09 IST)
दुचाकी बनवणाऱ्या कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या असून,  कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता. Revolt RV 300 या बाईकसाठी तुम्हाला महिन्याला फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील (Revolt E-Bike Easy EMI). तर RV 400 साठी 3,499 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी दर महिन्याला 3,999 रुपये द्यावे लागेल.
 
हे सर्व ईएमआय तुम्हाला 37 महिन्यांपर्यंत भरावे लागणार आहेत. तर यासाठी कुठल्याही प्रकारचा डाऊन पेमेंट द्यावा लागणार नाही. तसेच, गाडी घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ग्राहक या गाडीचा मालक असणार आहे.
 
दुचाकी कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या आहेत. कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता. Revolt RV 300 या बाईकसाठी तुम्हाला महिन्याला फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील (Revolt E-Bike Easy EMI). तर RV 400 साठी 3,499 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी दर महिन्याला 3,999 रुपये द्यावे लागेल. फुल्ल चार्ज झाल्यावर Revolt RV300 इक्ट्रिक बाईक 80 ते 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते. Revolt RV400 ई-ईकमध्ये 3kW ची मोटार आणि 3.24kW लिथीअम आयन-बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज झाल्यावर ही गाडी 156 किलोमीटरपर्यंत धावेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments