rashifal-2026

टोमॅटो दोन रुपये किलो

Webdunia
राज्यात सध्या टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. शहरालगत असलेल्या रस्त्यावर टोमॅटो ढीग पडलेले दिसत आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
 
यंदाच्या हंगामात उत्तर महराष्ट्रात टोमॅटोचे चांगले उत्पादन निघाले आहे. हा टोमॅटो विदेशात देखील पाठवला जातो. मात्र देशात सुरु असलेया नोट बंदीमुळे व्यवहार करतांना शेतकऱ्याना अनेक अडचणी जाणवत आहेत. याशिवाय पाकिस्तानातमध्ये मोठ्याप्रमाणात टोमॅटो निर्यात केला जातो. मात्र बदलत्या भारत पाक संबंधामुळे निर्यात संपूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे शेतकऱ्याला टोमॅटो पिकवण्यासाठी प्रति एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च होत असतो. मात्र आजच्या बाजारभावानुसार टोमॅटोच्या विक्रीनंतर खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार १७३७ नवीन रुग्णवाहिका सुरू करणार

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

साताऱ्यात लोकशाहीची हत्या; मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप

पुढील लेख
Show comments