Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटोचे भाव वधारले, टोमॅटो ने शंभरी गाठली

Webdunia
मंगळवार, 24 मे 2022 (13:24 IST)
मुंबईत बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दराने 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडला असून किरकोळ बाजारात देखील टोमॅटोचे दर 90  ते 100  रुपये झाले आहे. या मुळे लोकांच्या अडचणीत भर पडली आहे.दक्षिणेतील काही राज्यांना महाराष्ट्रातून टोमॅटो ची पुरवणी केली जाते. अलिकडच्या काळात टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना दिसत होता. मात्र, आता टोमॅटो उत्पादक
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर या महागाईने मध्यम व गरीब वर्गाची चिंता वाढवली आहे. भाज्यांचे भाव  भाजीपाल्याची दुकाने आणि मॉल्समध्ये भाव 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत.कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोची रोपटे जळाली पीक खराब झाल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न घटल्यामुळे टोमॅटोला चांगलाच भाव मिळत आहे. 
 
कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजारात टोमॅटोचे कॅरेट800 ते 1100 रुपयापर्यंत मिळत असून, किरकोळ बाजारात टोमॅटो 80 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

राज्यात टोमॅटोचा समावेश सर्व आहारात केला जातो. त्यामुळे टोमॅटोची मागणी वाढली आहे. दक्षिणेतील राज्यांमधून टोमॅटोची अवाक होते. गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत टोमॅटोची कमतरता झाली आहे. त्या राज्यात महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा केला जातो. टोमॅटोला जास्त मागणी असल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले आहे. टोमॅटोच्या दारात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments