Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअर इंडियाहून दुबई जाणारे प्रवासी आता 40 किग्रॅपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात

Webdunia
बुधवार, 17 जुलै 2019 (16:16 IST)
एअर इंडियाच्या विमानातून दुबई जाणारे यात्री आता चेक इनच्या स्वरूपात 40 किलोग्रॅम सामान घेऊन जाऊ शकतील. भारतातील राष्ट्रीय विमानन कंपनीने सामान घेऊन जाण्याची मर्यादेला आता 10 किलोग्रॅमपर्यंत वाढवले आहे. एअर इंडियाचे चेयरमेन अश्विनी लोहानी यांनी सोमवारी रा‍त्री भारतीय समुदाय द्वारे आयोजित स्वागत समारोहात म्हटले की मंगळवारापासून तिकिट बुकिंगमध्ये हे बदल करण्यात येतील.   
 
लोहानी यांनी म्हटले, ‘येथील लोक याची मागणी करत होते. आता प्रवाशी चेक इन लगेजच्या स्वरूपात 40 किलोग्रॅम सामान घेऊन जाऊ शकतील. त्याशिवाय त्यांना आधीप्रमाणे सात किलोचे हँडबेग ठेवण्याची अनुमती देखील राहणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान भारतीय समुदायाने चेक इन सामानाची मर्यादा 30 ते वाढवून 40 किलो करण्याची मागणी मांग केली होती.   

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments