Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मन उडू उडू झालं ' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार ?

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (16:31 IST)
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची प्रेमकथा असलेली मालिका मन उडू उडू झालंने  ही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या मालिकेत दिपू आणि इंद्रा इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा आणि दिपिका देशपांडे म्हणजेच दीपू यांच्यात फुलणारं प्रेम, घयांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून या मालिकेचे प्रसारण झी मराठी वर सांयकाळी साडे सात वाजता होत आहे. ही मालिका गेल्या जुलै पासून सुरु झाली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिले पण आता या मालिकेची टीआरपी रेटिंग कमी झाली आहे. त्या मुळे ही मालिका बंद होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता मात्र एका नव्या मालिकेचं प्रोमो प्रसारित करण्यात आले असून त्या मालिकाची वेळ संध्याकाळी साडे सात म्हणजे मन उडू उडू झालं या मालिकेच्या वेळेवर होणार आहे. त्यामुळे आता मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते की त्याची वेळ बदलण्यात येणार आहे हे समजू शकलं नाही.  
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments