Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना

भाषा
गुरूवार, 18 जून 2009 (14:08 IST)
महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाला रोखून अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. गुरुवारी होणार्‍या उपात्यंफेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

इंग्लडकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून उपात्यंफेरीत धडक मारली. कर्णधार झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडसमोर आव्हान उभे करणार आहे.

भारतीय संघाची सलामी जोडी पुनम राऊत आणि अंजूम चोपडा यांना चांगली सुरवात करण्यास अपयश आले आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी दबावातही चांगली कामगिरी करु शकलेले नाही. अपवाद फक्त झुलन गोस्वामीचा आहे. यामुळे अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाचा पराभव करुन भारत अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान भारतीय महिलांना पेलावे लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

Show comments