Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट म्हणाला - गरज पडली तर अनुष्कासाठी जीवन देखील देईन

Webdunia
मंगळवार, 21 एप्रिल 2015 (12:25 IST)
'मी जिशाची प्रेम करतो, गरज पडली तर तिच्यासाठी जीव देखील देईन' हे ते शब्द विराट कोहलीने अनुष्का शर्माबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिले. 'द टेलीग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत विराटने अनुष्का समेत फॅमिलीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. 
 
अनुष्काशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना विराट म्हणाला, "मी आणि अनुष्का आमच्या संबंधांबाबत फारच सावध आहोत. नात्यात कुणाचा ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही. विराट म्हणाला "आमचे प्रेम सामान्य आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला जे योग्य वाटेल तेच करू. या नात्यात कुणाचाच ढवळाढवळ आम्हाला मंजूर नाही. आम्हाला दुसर्‍यांच्या मताशी काहीही घेणेदेणे नाही आहे. आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे की विरोधकांना कसे चूप करायचे." या दरम्यान विराटने सांगितले की तो अनुष्काशी पहिल्यांदा शँपूच्या जाहिरातीत भेटला होता.  
 
एक मेकवर विश्वास आहे   
एका प्रश्नाच्या उत्तरावर विराट म्हणाल, "आम्ही दोघेही एकमेकांची फार काळजी घेतो. वर्ल्ड कपमध्ये संघाच्या पराजयानंतर लोकांनी अनुष्काचे पुतळे जाळले होते, या गोष्टीमुळे मला फारच दुःख झाले होते. असे करायला नको होते." सांगायचे म्हणजे की वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या संबंधांवर सोशल साईटवर जबरदस्त कमेंट करण्यात आले होते. हे दोघेही क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यांवर होते. त्यानंतर विराटने मीडिया आणि फॅन्सविरुद्ध आपली नाराजगी दर्शवली होती. 

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

Show comments