Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडियाने उभारली विजयाची गुढी

Webdunia
सोमवार, 31 मार्च 2014 (12:19 IST)
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियावर 73 धावांनी मात करत टीम इंडियाने विजयाची गुढी उभारली.
युवराजसिंगचे(60) शानदार अर्धशतक आणि आर.अश्विनने घेतलेले चार बळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. 
 
टी-20 स्पर्धेत भारतीय संघाने उपांतपूर्व फेरीत धडक दिली आहे. येत्या चार एप्रिलला दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments