Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना

भाषा
गुरूवार, 18 जून 2009 (14:08 IST)
महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाला रोखून अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. गुरुवारी होणार्‍या उपात्यंफेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

इंग्लडकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून उपात्यंफेरीत धडक मारली. कर्णधार झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडसमोर आव्हान उभे करणार आहे.

भारतीय संघाची सलामी जोडी पुनम राऊत आणि अंजूम चोपडा यांना चांगली सुरवात करण्यास अपयश आले आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी दबावातही चांगली कामगिरी करु शकलेले नाही. अपवाद फक्त झुलन गोस्वामीचा आहे. यामुळे अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाचा पराभव करुन भारत अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान भारतीय महिलांना पेलावे लागणार आहे.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments