Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत ठरला विजेता

Webdunia
विशाखापट्टणम- श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसर्‍या टी-20मध्ये भारताने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकाही जिंकली आहे.
 
83 धावांचे माफक आव्हान पार करायला भारतीय संघाला 13.5 षटके लागली. हे आव्हान पार करताना भारताने रोहित शर्माच्या रुपात एक गडी गमावला. तर शिखर धवनने नाबाद 46 आणि अजिंक्य रहाणेंने नाबाद 22 धावा काढल.
 
नाणेफेक कर्णधार धोनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आर.अश्विनने पहिल्याच षटकामध्ये श्रीलंकेला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र श्रीलंकेचा डाव सावरला नाही. त्यांचा संघ 18 षटकांमध्ये 82 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अश्विनने सगळ्यात जास्त 4 बळी घेतल्या, तर सुरेश रैनाला 2 आणि नेहरा, बुमरा, जडेजाला प्रत्येकी एक बळी मिळाली. आर.अश्विनला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. 
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments