Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक क्रिकेट सामने व्हावेत: द्रविड

Webdunia
शनिवार, 16 मे 2015 (11:57 IST)
मुंबई। क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट सामने व्हावेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड ने व्यक्त केले आहे.
 
त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त आहे. त्यावर राहुलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने अवघे क्रिकेटविश्व ढवळून निघते. त्यामुळे क्रिकेटचा विचार करता दोन्ही देशांदरम्यान समाने झाले तर त्याचे स्वागतच करायला हवे, मात्र उभय संघातील क्रिकेट मालिकेला क्रिकेटव्यतिरक्ति अनेक कंगोरे आहेत.
 
पाकिस्तानमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध पाहता भारत-पाकमध्ये पुन्हा क्रिकेट सामने होण्याबाबतचा निर्णय उभय देशांची क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यावरच सोडायला हवा, असे राहुलने सांगितले.

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

Show comments