Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामना हरण्याची भीती नव्हती: सेहवाग

भाषा
सोमवार, 30 मार्च 2009 (18:04 IST)
भारतीय फलंदाज इतक्या लवकरच हार मानणारे नव्हते. यामुळे भारतीय संघाला फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना हरण्याची भीती नव्हती, असे प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने सांगितले.

सेहवागने सांगितले की, पहिल्या डावात भारतीय फलंदाजी घसरली. यामुळे न्यूझीलंडला 314 धावांची आघाडी मिळाली. परंतु सामना वाचविण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास होता. आम्ही अडीच दिवसही फलंदाजी करु शकतो. लक्ष्मण, द्रविड, गंभीर आणि सचिनसारखे खेळाडू दोन दिवस खेळून काढू शकतात.

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

Show comments