Dharma Sangrah

इंग्लडविरुद्धची लढत भारतासाठी 'जिंका किंवा मरा'

भाषा
शनिवार, 13 जून 2009 (16:58 IST)
वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या पराभवामुळे रविवारी इंग्लडविरुद्ध होणारा सामना भारतासाठी 'जिंका किंवा मरा' परिस्थितीचा असणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास उपात्यंफेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळू शकते.

वेस्टइंडिजविरुद्ध पराभवामुळे उपात्यंफेरी गाठण्याची भारताची वाटचाल कठीण झाली आहे. सन 2007 च्या विश्वकरंडक स्पर्धेतही भारताची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्या परिस्थिती बाहेर येत भारताचे विश्वकरंडक पटकविला होता.

बांगलादेश आणि आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध खेळल्यानंतर वेस्टइंडिजसारख्या मजबूत संघापुढे भारताची आघाडीची फळी कोसळली होती. यापुढील सामनेही इंग्लड आणि आफ्रिकेसारख्या संघाविरुद्ध असल्याने भारताची वाटचाल कठीण असणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

मुंबई इंडियन्सची 2026 नवी टीम, हा खेळाडू परतला

कॅमेरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला, केकेआरने खरेदी केले

2025 ला निरोप देण्यापूर्वी विराट-अनुष्काने प्रेमानंद महाराजांच्या भेटीला वृंदावन पोहोचले

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी मेस्सीची भेट घेतली आणि 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे तिकीट दिले

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन T20 सामन्यांमधून अक्षर पटेल बाहेर, या खेळाडूचा समावेश

Show comments