Marathi Biodata Maker

स्वाईन फ्ल्यूमुळे सराव सामना रद्द

भाषा
बुधवार, 24 जून 2009 (15:38 IST)
त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे भारतीय संघाचा सराव सामना रद्द करावा लागला. तसेच भारतीय संघास हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली लढत शुक्रवारी होणार आहे.

विडींज बेटात एचवनएनवन या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे सध्या कोणताही धोका पत्करण्यास प्रशासन तयार नाही. भारतीय क्रिकेट संघास स्वाईन फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

T20 WC India Squad: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, गिल-जितेश बाहेर; इशान आणि रिंकूचा समावेश

Flashback : २०२५ मध्ये या भारतीय खेळाडूंनी क्रिकेटला निरोप दिला

T20 World Cup विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs SL U19: भारत अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला

भारताने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत टी20 मालिका 3-1ने जिंकली

Show comments