Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई
Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:01 IST)
रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. 
 
आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत वाद घालणाऱ्या 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
 
बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई केली गेली आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 4 ते 10 सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. 
 
सामना रंगतदार झाला असला तरी खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे सर्व नियमांचा भंग झाला. यामुळे ICC कडून कारवाई करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

आतापर्यंत एवढ्या खेळाडूंनी टी-२० मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले, रोहितच्या नावावर एक खास विक्रम

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या

IMLT20: इंडिया मास्टर्सने ब्रायन लाराच्या संघाला सहा विकेट्सनी हरवून जेतेपद पटकावले

WPL 2025: हरमनप्रीतने दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले

अष्टपैलू खेळाडू नॅट सेवेर्ड ब्रंटने WPL 2025 च्या अंतिम सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments