मुंबई. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुबईहून भारतात परतताना अडचणीत सापडला आहे. त्यांच्याकडून कस्टम विभागाने पाच कोटी रुपयांच्या दोन घडल्याळी जप्त केल्या आहेत.
हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकात सपशेल अपयशी ठरला. त्याने 5 सामन्यांच्या 3 डावात केवळ 69 धावा केल्या. खराब कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही.