Marathi Biodata Maker

वर्ल्डकपमध्ये सात वेळा भारत-न्यूझीलंडची टक्कर, जाणून घ्या कोण पडलं भारी

Webdunia
आज भारत आणि न्यूझीलंड संघ विश्व चषकात आठव्यांदा अमोर-समोर असतील. यापूर्वी सात वेळा टक्कर झाली असून त्यात न्यूझीलंडने 4 तर भारताने 3 सामने जिंकलेले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध 252, तर न्यूझीलंडने भारताविरूद्ध 253 धावा अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
 
मात्र वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाने एकही सामना गमावलेले नाही. दोन्ही अजिंक्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. दोन विजेत अमोर-समोर असणार म्हणून आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
 
इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर असून भारतीय संघाने पर्यायी व्यवस्था केली आहे. तरी न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल सध्या चांगल्या फार्ममध्ये आहे. कर्णधार केन विलियमसन सर्वात अधिक धाव काढणारे फलंदाजापैंकी आहे. तीन क्रमाकांवर उतरुन ते महत्त्वाची भूमिका बजवतात. जिमी नीशम आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलराउंडर आहे. रॉस टेलरचा परफॉर्मंस उंचीवर आहे. ट्रेंट बोल्ट वेगाने विकेट घेणारे खेळाडू आहे. त्यामुळे न्यूझीलंडची गोलंदाजी आक्रमक आणि समोरच्या संघासाठी धोकादायक ठरु शकते.
 
तसेच इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. तसेच आजच्या खेळावर पावसाची सावट असल्यामुळे षटकांची संख्या कमी होऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

KKR vs PBKS:पावसामुळे सामना रद्द झाल्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाबला गुण विभागून दिले

KKR विरुद्ध PBKS: पावसामुळे सामना रद्द; श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूखच्या संघाची खिल्ली उडवली

जून ते जुलै या कालावधीत टीम इंडिया दहा टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

KKR vs PBKS : रहाणेने नाणेफेकीत विजय मिळवून ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments