Festival Posters

IND vs AUS: भारत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (13:44 IST)
ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही मालिका अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरवू शकते. सध्या ऑस्ट्रेलियन संघ ७० गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर  भारतीय संघ ५२.०८ गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका (60) दुसऱ्या तर श्रीलंका (53.33) तिसऱ्या स्थानावर आहे. 
 
भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, ज्याला बॉर्डर-गावस्कर करंडक म्हणूनही ओळखले जाते, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रस्तावित आहे. तथापि, तारखा आणि यजमान शहर अद्याप जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो.दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम चारपैकी एका कसोटी सामन्याचे आयोजन करू शकते. असे झाल्यास अरुण जेटली स्टेडियम पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन करेल. 
 
अहमदाबाद, धर्मशाला आणि चेन्नईने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी दावा केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची शेवटची कसोटी मालिका असेल. 
 
 
 
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

रशीद खान टी-२० क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडला द्रविड-कुंबळे यांचे नाव देण्यात येणार

पुढील लेख
Show comments