Festival Posters

IND vs AUS T20 : ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर, कट ऑफ वेळ रात्री 9.46 वाजता,अन्यथा सामना रद्द

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (20:43 IST)
IND vs AUS T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला जात आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो आहे. भारतीय संघ हरला तर मालिका गमवावी लागेल. पहिल्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा चार विकेट्सने पराभव केला. 
 
8 वाजता पंचांनी पुन्हा मैदानाची पाहणी केली. जमिनीचा काही भाग अजूनही ओला असून तो कोरडा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे हा परिसर ओला झाला असून तो खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचे पंचांनी सांगितले. आम्ही अजूनही ते कोरडे होण्याची वाट पाहत आहोत. ग्राउंड स्टाफ त्यांचे काम करत आहे. 
 
पंचांनी सांगितले की राज 9:46 वाजता कट ऑफ टाइम आहे. तोपर्यंत सामना सुरू झाल्यास पाच षटकांचा खेळ केला जाईल. जर सामना 9.46 पर्यंत सुरू होऊ शकला नाही, तर सामना रद्द केला जाईल. रात्री 8.45 वाजता पंच पुन्हा मैदानाची पाहणी करतील. त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल. मात्र, आता षटके कापली जातील. किती षटकांचे सामने खेळवले जाऊ शकतात हे पाहणे मनोरंजक असेल.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर कोहली लंडनला रवाना; विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात परतणार

स्मृती मंधाना आणि पलाश यांचे नाते संपुष्टात आले, दोघांनी लग्न रद्द केल्याची घोषणा केली

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000धावा पूर्ण केल्या

भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

पुढील लेख
Show comments