Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND W vs SA W: भारताचा एका रोमांचक सामन्यात पराभव, विश्वचषकातून बाहेर

Webdunia
रविवार, 27 मार्च 2022 (15:47 IST)
भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासही मुकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.
 
टीम इंडियाच्या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गुणतालिकेत ती चौथ्या स्थानावर आहे. भारताचा पराभव आणि शेवटचा साखळी सामना संपल्याने महिला विश्वचषक 2022 च्या चार उपांत्य फेरीतील खेळाडूही निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरी गाठली होती आणि आज इंग्लंड आणि नंतर वेस्ट इंडिजचा संघही नॉकआऊटफेरीत पोहोचला. 

संबंधित माहिती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

पुढील लेख
Show comments