Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG, 2nd Test : भारताने दुसरा कसोटी सामना 317 धावांनी जिंकला

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (12:49 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. दुसर्याा कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले. इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी भारताने 482 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसर्याू डावात 286 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड 134 धावांवर बाद झाला. भारताच्या या विजयानंतर चार कसोटी सामन्यांची मालिका आता 1-1 अशी झाली आहे. 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा बदल करणार,नाणेफेक बंद होणार!

CSK vs RR : आज आणि चेन्नईसाठी करो या मरोचा सामना, राजस्थानशी लढत

पुढील लेख
Show comments