Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

Webdunia
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. पहिल्या 3 सामन्यांसाठीच्या 18 जणांचा संघामध्ये जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला विश्रांती दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कुमारला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही. संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन यष्टीरक्षकांना स्थान दिले आहे.  
 
पहिल्या 3 कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ
 
विराट कोहली  (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उप-कर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ विजयी मोहीम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उतरणार

IND vs ENG 2रा T20 सामना, किती वाजता सुरू होईल ते जाणून घ्या

अंकित चॅटर्जीने मोठा विक्रम केला, सौरव गांगुलीला मागे टाकले

दुसऱ्या T20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर

भारतीय अंडर-19 संघाने सुपर सिक्समध्ये आपले स्थान सहज पक्के केले, या संघाशी होणार सामना

पुढील लेख
Show comments