Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने निदाहास चषक जिंकला

India win Nidahas T20
Webdunia
भारताने निदाहास चषक जिंकला. श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये कार्तिकने भारताकडे विजय खेचून आनला.  झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं 56 धावांची निर्णायक खेळी केली. 42 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने त्यानं आपले 16 व्यांदा 50 पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. यावेळी त्याने गेल आणि मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडित काढला. आता त्याच्यापुढे फक्त विराट कोहली आहे. विराट कोहलीने टी-20मध्ये 18 वेळा हा पराक्रम केला आहे. तसेच या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचा गेल तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 15 वेळा अशी कामगिरी केली आहे.
 
रोहित शर्मानं  सामन्यात टी--20मध्ये सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर भारताचा तिसराच  खेळाडू ठरला.  याआधी भारताकडून विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे.सामन्यात 26 वी धाव घेताच रोहित शर्मा सात हजार धावा करणारा भारताचा तिसरा तर जगातला दहावा फलंदाज बनला.   या यादीत वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज गेल प्रथम स्थानावर आहे. गेलने 11068 धावा केल्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

SRH vs MI: अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा विजय, पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने अमित शहांचा फोटो शेअर करून मोठी मागणी केली

जसप्रीत बुमराह विस्डेनचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ठरला

खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या हैदराबादचा सामना विजयी मार्गावर परतलेल्या मुंबईशी होईल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला

पुढील लेख
Show comments