Marathi Biodata Maker

एकदिवसीय मालिकेतील नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

Webdunia
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (13:56 IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना मुंबईतील ब्रेबोन स्टेडियम होत आहे. सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह.
 
वेस्ट इंडीजचा संघ – काईरन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज, शाइ होप, मार्लन सैम्युल्स, शिमरोन हेट्मेयर, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, फैबियन एलन, कीमो पॉल, ऐश्ले नर्स, केमार रोच.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहली दिल्लीकडून आणखी एक सामना खेळेल

IND W vs SL W: भारतीय संघाने महिला टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, मानधनाने मोठी कामगिरी केली

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

पुढील लेख
Show comments