Dharma Sangrah

कार्तिक, शिखरच्या खेळीने भारताचा विजय

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (10:43 IST)
गहुंजे येथील एमसीए स्टेडीयम वर आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला ६ गडी राखून हरविले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने २३० धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतातर्फे शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतक केले.
 
पुढचा सामना कानपूर येथे रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार असून त्या मालिके मध्ये कुणाची सरशी होणार हे या सामन्याच्या निकालावरून समजणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडला द्रविड-कुंबळे यांचे नाव देण्यात येणार

15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दोन देशांमध्ये होणार

राजस्थान रॉयल्सचा कर्णधारपदी रियान पराग

पुढील लेख
Show comments