Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही

Webdunia
बुधवार, 9 मे 2018 (11:40 IST)
2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल  पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

पुढील लेख
Show comments