Festival Posters

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही

Webdunia
बुधवार, 9 मे 2018 (11:40 IST)
2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल  पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

IND W vs SL W: भारतीय महिला संघ तिसऱ्या टी-20 मध्ये मालिका जिंकण्याचा प्रयत्नात उतरेल

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं

Vijay Hazare Trophy 'ब्लॉकबस्टर ओपनिंग' नंतर, रोहित आणि विराट पुढील सामना कधी खेळतील?

Vijay Hazare Trophy वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ!

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत रोहित-विराटची बॅट तळपली

पुढील लेख
Show comments