Dharma Sangrah

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2016 (10:23 IST)
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा ३६ धावा आणि १ डावाने दणदणीत विजय. दुस-या डावात इंग्लंडचे सर्व गडी १९५ धावांत बाद. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचे उर्वरित चार फलंदाज अवघ्या 13 धावात तंबुत परतले आणि इंग्लंडचा डाव 195 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या कसोटीत एकूण मिळून 12 बळी घेणा-या रविचंद्रन अश्विनने पाचव्या दिवशी इंग्लंडचे शेपूट वळवळून दिले नाही. बेअरस्टो, वोक्स, राशिद, अँडरसन या इंग्लंडच्या शेवटच्या चारही फलंदाजांना अश्विनने माघारी धाडले. कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन ठरला सामनावीर. भारताने इंग्लंडचा 1 डाव 36 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

४ पाकिस्तानी-अमेरिकन खेळाडूंना व्हिसा मंजुरीस विलंब, भारतात होणारा टी-२० विश्वचषक

कर्नाटकचा मुंबईला 55 धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

MI vs GG: मुंबईने आठव्यांदा गुजरातवर मात केली

शिखर धवनने सोफी शाइनशी साखरपुडा केला

एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

पुढील लेख
Show comments