Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (10:08 IST)
भारतीय फिरकीपटू आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताला पहिले यश मिळवून देत त्याने मोठी कामगिरी केली आहे. आता अश्विन हा माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताला अडचणीत आणले होते, ज्याला फोडण्याचे काम अश्विनने केले. अश्विनने जॅक क्रॉलीला (15) रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. 
यासह अश्विन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर 500 कसोटी बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 
 
कसोटीत सर्वाधिक विकेट्स 
800-मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
708 शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
619 अनिल कुंबळे (भारत)
517 नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)
500- रविचंद्रन अश्विन (भारत)
 
भारतीयांकडून सर्वाधिक कसोटी बळी
619-अनिल कुंबळे
500- आर अश्विन
434-कपिल देव
417- हरभजन सिंग
311- इशांत शर्मा

Edited By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

भारताने चौथ्या T20 मध्ये 15 धावांनी विजय मिळवला

सचिन तेंडुलकर यांना मिळणार जीवनगौरव पुरस्कार

Women's U-19 T20 WC: भारतीय महिला अंडर-19 संघा कडून उपांत्य फेरीत इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव

IND vs ENG :चौथा T20 सामना, तो कधी आणि किती वाजता सुरू होईल हे जाणून घ्या

वरुण चक्रवर्तीने 5 विकेट घेऊन इतिहास रचला

पुढील लेख
Show comments