Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

Webdunia
मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना अपील केली केली त्यांनी खेळाडूंना नोकरीवर ठेवायला हवं.
सचिनने म्हटले की मला वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल आला आहे, जो चांगला नसून मी खूश नाही. मला वाटतं की आधी करारबद्ध खेळाडू कमी होते, खेळाडूंकडे नोकरीची सुरक्षा होती जी आता नाहीये.
 
तेंडुलकरने म्हटले की खेळाडूंना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नव्हती आणि त्यांना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझे हे मत नाही की वर्तमानाचे खेळाडू आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत नाहीये, परंतू नोकरीच्या सुरक्षेची कमी जाणवत आहे.

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments