rashifal-2026

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

Webdunia
सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)
चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
 
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सीएसकेसाठी वाईट बातमी, ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर

संतप्त झालेल्या गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; हे आहे कारण.....

प्रसिद्ध क्रिकेटर झाला पुन्हा बाबा

MS धोनीने 7 नंबर जर्सी सोडला

फर्ग्युसन-सिअर्सच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गारद , न्यूझीलंडने दुसरा टी-२० सामना ६८ धावांनी जिंकला

पुढील लेख
Show comments