Marathi Biodata Maker

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

Webdunia
सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)
चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
 
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

IPL २०२६ वाद: चेन्नई सुपर किंग्स (CSK) कायदेशीर अडचणीत; सन टीव्हीने ठोकला १ कोटींचा दावा

या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली

कुलदीप आणि वंशिकाचे लग्न मसुरीमध्ये झाले

बीसीसीआयने नमन पुरस्कारांची घोषणा केली, शुभमन गिल ,स्मृती मानधना यांना क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार

टी-२० कर्णधार सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वर्षे पूर्ण केली

पुढील लेख
Show comments