Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह?

Webdunia
क्रिकेटच्या दुनियेत ही बातमी पसरत आहे कि टीम ‍इंडियाचा कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्याची होणारी बायको कौण यात निश्चितच विचारण्यासारखे काहीच नाही. 
 
त्याच्या लग्नाची बातमी पसरत आहे कारण की विराटने बीसीसीआयकडून एक मोठा ब्रेक मागितला आहे. आता कुणीही अविवाहित क्रिकेटर मोठा ब्रेक तेव्हाच घेतो जेव्हा काही अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि लग्नापेक्षा अतिमहत्त्वाचं सध्या तरी काय असू शकतं?
 
बीसीसीआयने विराटला निराश न करता ब्रेक दिला आहे. एक महिन्याचा ब्रेक घेल्यामुळे निश्चितच आता अनुष्का आणि विराटच्या फॅन्सला लग्नाची शहनाई ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. कधी लपून-छिपून भेटणारं हे जोडपं आता सरेआस लोकांसमोर वावरतं आहे. हल्लीच एका जाहिरातीत दोघे सात वचन घेताना दिसले आहेत. नंतर दिवाळीदरम्यान आमिर खानच्या एका स्पेशल शोमध्येही दोघे सोबत दिसले होते. जिथे पहिल्यांदा विराटने दोघांबद्दल उघडपणे गोष्टी केल्या. त्याच शो मध्ये विराट म्हणाला होता की अनुष्का आपल्या नात्याबद्दल खूप ईमानदार आहे आणि मी तिला नुष्की हाक मारतो.

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

पुढील लेख
Show comments