Marathi Biodata Maker

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी विरुष्काची पत्रिका

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (15:37 IST)
इटलीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विरुष्काने अवघ्या ४४ लोकांच्या उपस्थितीत लग्न केले असले तरी मित्र- परिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी दिल्लीत २६ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात रिसेप्शन पार पडणार आहे. दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकांची झलक सोशल मीडियावर याआधी पाहायला मिळालेली. आता मुंबईतल्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही आमंत्रण पत्रिका पोस्ट करत विराट- अनुष्काला शुभेच्छा दिल्या. या पत्रिकेसोबतच एक रोपटे पाहायला मिळत आहे. हे रोपटे लावून पर्यावरण रक्षणाचा अनमोल संदेश विरुष्काने पाहुण्यांना दिला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

IND vs AFG ODI Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सला ७ गडी राखून पराभूत करत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले

CSK vs SRH:हैदराबादचा प्रभावी विजय, चेन्नई सुपर किंग्सला ५ गडी राखून पराभूत केले

PBKS vs RCB : आरसीबीने पंजाब किंग्सला २३ धावांनी हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवला

DC vs RR : दिल्लीने राजस्थानवर पाच गडी राखून विजय मिळवला

पुढील लेख
Show comments