Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराटने तोडला गावस्करचा रेकॉर्ड!

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (11:19 IST)
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल 19 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 18 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली होती. गावस्करांच्या नेतृत्वाखाली भारीतय संघाने 1977 ते 1979च्या दरम्यान हा रेकॉर्ड केला होता. विराटच्या नेतृत्वाखाली अपराजित राहण्याची ही परंपरा 20 ऑगस्ट 2015मध्ये कोलंबो टेस्टपासून सुरू झाली यानंतर आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्याच कसोटी सामने रंगणार आहेत. 

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

KKR vs SRH: अंतिम फेरी गाठण्यासाठी KKR आणि SRH यांच्यात लढत होणार!सामना कुठे आणि कोणत्या वेळी जाणून घ्या

IPL Playoffs Schedule:IPL प्लेऑफ सामने कधी खेळले जातील हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments