Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोहलीची चेंडूवर नाराजी

Webdunia
तिसर्‍या कसोटीत वापरण्यात आलेल्या चेंडूबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी भारतीय आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला करीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
 
खेळपट्टीकडून अपेक्षित साथ मिळाली नसली तरी चेंडूच्या स्थितीमुळे आम्हाला यश मिळाले नाही. चेंडू अपेक्षेइतका टणक नसल्याने खेळपट्टीवर पडल्यानंतर तो फारसा उसळत नव्हता. चेंडू बदलण्यात आला तेव्हाही तो अपेक्षित दर्जाचा नव्हता. चेंडूमध्ये पुरेसा टणकपणा नसेल तर गोलंदाजांना विकेटकडून अपेक्षा वेग मिळू शकत नाही. असे मला वाटते. टणक चेंडू असता तर निकालात निश्चितच फरक पडला असता.

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

पुढील लेख
Show comments