Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय

Webdunia
शनिवार, 27 मार्च 2021 (10:42 IST)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे आव्हान स्वीकारत इंग्लंडने केवळ चार विकेट गमावून ३९ चेंडू राखून पार केले. या विजयाचा श्रेट जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतका जात असला तरी या सामन्यात हार्दिक पांड्या गोलंदाजी देण्यात का आली नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला.
 
कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याला संधी न देण्यामागील कारण सांगताना म्हटले की भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला गेला. विराटने सांगितलं हार्दिक संघातील मह्त्त्वाचा भाग असून त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. टी-२० मालिकेत त्याच्या गोलंदाजीचा वापर केला गेला. बघायलं गेलं तर हे वर्कलोड मॅनेजमेंट आहे. त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याची गरज कुठे आहे हे समजणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments