Dharma Sangrah

यामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय

Webdunia
शनिवार, 27 मार्च 2021 (10:42 IST)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे आव्हान स्वीकारत इंग्लंडने केवळ चार विकेट गमावून ३९ चेंडू राखून पार केले. या विजयाचा श्रेट जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतका जात असला तरी या सामन्यात हार्दिक पांड्या गोलंदाजी देण्यात का आली नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला.
 
कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याला संधी न देण्यामागील कारण सांगताना म्हटले की भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला गेला. विराटने सांगितलं हार्दिक संघातील मह्त्त्वाचा भाग असून त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. टी-२० मालिकेत त्याच्या गोलंदाजीचा वापर केला गेला. बघायलं गेलं तर हे वर्कलोड मॅनेजमेंट आहे. त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याची गरज कुठे आहे हे समजणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

IPL 2026 Auction: सुनील गावस्कर भडकले, अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नये

शुभमन गिलचे टीम इंडियामध्ये पुनरागमन, कटक T20 साठी संघात सामील

पुढील लेख
Show comments