Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘खेलरत्न’साठी कोहली

Webdunia
नवी दिल्ली- क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्‍या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी बीसीसीआयने यावर्षी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे, तर ‘अर्जुन पुरस्कारा’साठी भारतीय संघाचा नवा आधारस्तंभ ठरलेल्या अजिंक्य राहाणेचे नाव सुचविण्यात आले आहे.
 
टी-20 विश्वचषकात अफलातून कामगिरीसाठी विराट कोहलीला ‘खेलरत्न’ने सन्मानित करावे, असे बीसीसीआयला वाटते. या स्पर्धेत 136.50 च्या सरासरीने विराटने 273 धावा फटकावल्या होत्या. तीन झंझावाती अर्धशतके झळकावून तो प्रतिष्ठेच्या सामन्यांमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने व्हावा, अशी शिफारस बीसीसीआयने केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments