Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर का वाढतं वजन?

Webdunia
आहारातील बदल आणि फास्ट फूड खाणं यांचा संबंध वजन वाढण्याशी जोडला जातो. मात्र लग्नानंतरही वजन वाढतं, याचा अनुभव अनेकांना आला असेल. यालाच आता एका संशोधनाने देखील दुजोरा दिला आहे.
 
लग्नानंतर अनेक जोडप्यांचं वजन वाढतं. लग्न झाल्यावरच वजन का वाढतं हा प्रश्न देखील अनेकांना सतावतो. राहणीमानात अचानक झालेला बदल हे या मागचं मुख्य कारण आहे, असं स्वित्झर्लंडमधील बेसल विद्यापीठाच्या संशोधनात सांगितलं आहे.
 
का वाढतं वजन?
संशोधनानुसार विवाहित लोक ऑर्गेनिक आणि ट्रेड फुडची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. विवाहित पुरुष आहाराच्या बाबतीत अत्यंत सावध होतात. त्यामुळे जगभरातील विवाहितांचा बीएलआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स जास्त असतो. 
 
विवाह सोहळा ठरल्यानंतर रितीरिवाज पार पडेपर्यंतच वजनात जवळपास 2 किलो वाढ होते, अशी मजेशीर बाबही संशोधनात नमूद करण्यात आली आहे. 
 
युनिव्हर्सिटी ऑफ बेसल आणि दी मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट यांनी विवाहित आणि अविवाहितांचा अभ्यास केला. विवाहित लोक अविवाहितांच्या तुलनेत उत्तम आहार घेतात. शिवाय त्यांचे शारिरिक श्रमही कमी होतात. हेच वजन वाढण्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं या अभ्यासात दिसून आलं.

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments