Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सकारात्मक विचार : आरोग्याची व प्रगतीची गुरुकिल्ली

वेबदुनिया
WD
सकारात्मक विचार, शुभ विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. नकारात्मक उर्जेच्या पहीतून सुटले तर आपणं उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणीसुद्धा घालू शकतो. एवढे सामर्थ्य व शक्ती सकारात्मक विचारात आहे.

नकारार्थी विचार करणारा माणूस उपाय शोधण्याऐवजी तो तक्रारच करतो. मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही, मला वेळ नाही, अशा मानसिकतेमुळे तो आत्मविश्वास गमावून बसतो. व त्याला त्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतो. शरीराने निरोगी पण मानसिकतेने कमजोर असणार्‍याला मृत्यू येण्यासाठी एक नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. उलट सकारात्मक विचार शक्तीमुळे माणूस मृत्यूच्या दाढेतून परतसुद्धा येऊ शकतो. आजाराचा इलाज तर औषधाद्वारे होतच राहील पण त्याला शुभ व सकारात्मक विचारांची जोड मिळणंही आवश्यक आहे. तेव्हाच आपण लवकर बरेसुद्धा होऊ शकतो.

WD
सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊ शकते. तो रावणाचा राम, वाल्याचा वाल्मिकी तर सैतानाचा परमेश्वरही होऊ शकतो. नकारार्थी विचारसारणीमुळे तो माणूस संकुचित होतो व तो रोगांना निमंत्रर देऊन तारतणावाला ओढवून घेतो. सकारात्मक विचारामध्ये माणसाला प्रसन्न ठेवण्याची व संपूर्ण जग बदलण्याची ताकद आहे.

आपले विचार हे बुमरँगप्रमाणे उलटून पुन्हा आपल्याकडेच येत असतात म्हणून इतरांना सोबत बोलताना वागताना विचार करूनच वागावे.

' कर भला तो हो भला' हा निसर्गाचा नियम आहे. सकारात्मक विचाराने माणूस नम्र होऊन वाद विवाद, भांडणे, सूड उगवणे या वृत्तीला लगाम लावतात त्याने त्यांची निश्चितच प्रगती होते.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

Show comments