Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाचा नेहरू यांचे 12 मौल्यवान वचन

12 valuable words of Chacha Nehru
Webdunia
* देशाच्या सेवेमध्ये नागरिकत्व आहे
 
* संकटात प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व असतं.
 
* लोकांची कला त्यांच्या मनाचे दर्पण आहे.
 
* तथ्य, तथ्य आहे आणि कोणाच्या आवडीने लुप्त होत नाही.
 
* अपयश तेव्हा येतं जेव्हा आम्ही आपले आदर्श, उद्देश्य आणि सिद्धांत विसरून जातो.
 
* एका महान कार्यात उत्कटता आणि कुशल पूर्वक काम केल्यानंतर, जरी त्याला लगेच ओळख मिळत नसेल, तरी शेवटी यश नक्की मिळतं.
 
* शांती नसल्यास सर्व स्वप्नं लुप्त होऊन जातात आणि राखेत मिसळून जातात.
 
* आपण भीतींवरील चित्र बदलून इतिहासाचे तथ्य बदलू शकत नाही
 
* संस्कृती मन आणि आत्मा यांचे विस्तार आहे.
 
* एक पुंजीवादी समाजाची शक्ती अनियंत्रित सोडल्यास, ती श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला गरीब बनवते.
 
* आपल्या इच्छेप्रमाणे सर्व प्राप्त करणारी व्यक्ती नेहमी शांती आणि व्यवस्थेच्या पक्षात असतात.
 
* लोकशाही योग्य आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतर प्रणाली यापेक्षा वाईट आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली

Terror attack in Pahalgam नराधम मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद कसूरी कोण?

Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

LIVE: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

न्यायालय आणि न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी, महिलेला तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड

पुढील लेख
Show comments