rashifal-2026

तर सर्वात अधिक मासे येथे खातात

Webdunia
दुनियेत मासोळ्या उपभोग करणे वाढले आहे ज्यामुळे समुद्र रिकामे होत आहे. संयुक्त राष्ट्रा रिपोर्टमध्ये मासोळ्या खाण्याचे प्रमाण वाढण्याचे आकडे हैराण करणारे आहे. संयुक्त राष्ट्र रिपोर्टप्रमाणे विश्वभरातील एक तृतियांश समुद्रात आवश्यकतेपेक्षा अधिक मासोळ्या पकडल्या जात आहे आणि याचे कारण मासोळ्यांचे रेकॉर्ड खप आहे.
 
विश्वभरात 2017 मध्ये मत्स्य उत्पादन 17.1 कोटी टन असे होते. यातून 47 टक्के मासोळ्या फिश फार्मिंग हून आल्या. विश्वभरात मासोळ्यांचे खप 1961 आणि 2016 दरम्यान 3.2 टक्के वाढला आहे. या दरम्यान जनसंख्या 1.6 टक्के या गतीने वाढली आहे.
 
रिपोर्टप्रमाणे 2015 मध्ये वैश्विक पातळीवर जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीन मध्ये मासोळ्यांची भागीदारी 17 टक्के होती. सर्व देशांसाठी हे एकसारखे नाही. बांगलादेश, कंबोडिया, गॅम्बिया, घाना, इंडोनेशिया, सिएरा लिओन, श्रीलंका आणि दुसरे विकासशील देशांमध्ये जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीनमध्ये 50 टक्के योगदान मासोळ्यांचे आहे.
 
तसेच युरोप, जपान आणि अमेरिकेत 2015 मध्ये एकूण 14.9 कोटी टन मासोळ्यांचा खप झाला. हे विश्वभरात होणार्‍या खपचा 20 टक्के आहे. चीन येथे देखील शीर्षस्थानी आहे. चीन मासोळ्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि सर्वात अधिक खप देखील येथेच होतो. 2015 मध्ये विश्वभरातील 38 टक्के मासे केवळ चीनमध्ये बघायला मिळाल्या.
 
हा एक मोठा व्यवसाय असल्याचे म्हणून शकतो कारण विश्वभरात 5.96 कोटी या उद्योगात आहे आणि यातून 14 टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच 2016 च्या आकड्यां प्रमाणे विश्वभरात मासे धरण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लहान-मोठ्या नौकांची अंदाजे संख्या 46 लाख आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

२० वर्षांनंतर 'ठाकरे बंधू' पुन्हा एकत्र, उद्धव-राज यांची ऐतिहासिक हातमिळवणी; विरोधकांचे धाबे दणाणले

LIVE: मनसे आणि शिवसेना-यूबीटी युतीची औपचारिक घोषणा

परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर तुमच्या नियंत्रणात काहीही राहणार नाही....मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले

कुत्रा चावला, रेबीज लसीकरण झाले; तरीही ५ वर्षांची चिमुकली जीवनाची लढाई हरली

बिर्याणीत जास्त मीठ टाकल्यामुळे मुंबईत पतीने पत्नीला मारहाण करून ठार मारले

पुढील लेख
Show comments