rashifal-2026

The Ghazal King Jagjit Singh यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी

Webdunia
जगजित सिंह यांनी रेडिओ आणि स्टेजवर गाणं सुरू केले होते परंतू त्यांच्या वडिलांना जगजित हे इंजिनियर व्हावे अशी इच्छा होती.
 
मुंबईमध्ये आपल्या सुरुवातीच्या काळात जगजित सिंह यांनी लग्नांमध्ये देखील परफॉर्म केले होते.
 
जगजित सिंह यांची ओळख चित्रा सिंह यांच्यासोबत पहिल्यांदा 1967 साली झाली होती, तेव्हा ते खूप संघर्ष करत होते आणि चित्रा यांनी आपल्या पतीला घटस्फोट देऊन जगजित सिंह यांच्याशी विवाह केला होता.
 
जगजित सिंह आणि त्यांच्या पत्नीने सोबत गायलेले 'अर्थ' आणि 'साथ-साथ' अॅल्बमचे गाणे संगीत कंपनी एचएमव्हीचे सर्वाधिक विकली जाणारी जोडी आहे.
 
जगजित सिंह यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना 2003 मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते.
 
वर्ष 2014 मध्ये भारत सरकाराने जगजित सिंह यांच्या सन्मानात एक डाक तिकिट जारी केले होते.
 
जगजित सिंह यांना गझल प्रसिद्ध करण्याचा श्रेय दिला जातो.
 
जगजित सिंह यांचे 1982 मध्ये झालेल्या कांसर्ट 'लाइव्ह एट रॉयल अल्बर्ट हॉल' चे तिकिट केवळ तीस तासात विकले गेले होते.
 
जगजित सिंह यांचा मुलाचा मृत्यू 1990 मध्ये एका कार ऍक्सिडेंट मध्ये झाल्यामुळे जगजित सिंह आणि आणि त्यांची पत्नीवर दुःखाचे पहाड कोसळले होते. त्यांचा मुलगा विवेक तेव्हा मात्र 21 वर्षाचा होता.
 
जगजित सिंह यांनी 2011 मध्ये यूनाइटेड किंग्डम टूर संपवून मुंबईत शो करण्याच्या तयारीत होते. तेव्हा 23 सप्टेंबर 2011 ला त्यांना सेरेब्रल हॅमरेज आजारा झाला त्यानंतर ते 2 आठवडे कोमामध्ये होते आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
जगजित सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतरच गायन सोडून दिलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येईल; या योजनेमुळे प्रवाशांना दिलासा

ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला अटक

LIVE: ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार

मुंबई: बोरिवली पूर्वेमध्ये एटीएम कार्ड स्वॅप रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी ७१ कार्ड जप्त केले

ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार, 48000 कोटी रुपयांचा मोठा अर्थसंकल्प मंजूर

पुढील लेख
Show comments