Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी : चाचा नेहरू यांचे 12 मौल्यवान वचन

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (21:43 IST)
* देशाच्या सेवेमध्ये नागरिकत्व आहे
 
* संकटात प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व असतं.
 
* लोकांची कला त्यांच्या मनाचे दर्पण आहे.
 
* तथ्य, तथ्य आहे आणि कोणाच्या आवडीने लुप्त होत नाही.
 
* अपयश तेव्हा येतं जेव्हा आम्ही आपले आदर्श, उद्देश्य आणि सिद्धांत विसरून जातो.
 
* एका महान कार्यात उत्कटता आणि कुशल पूर्वक काम केल्यानंतर, जरी त्याला लगेच ओळख मिळत नसेल, तरी शेवटी यश नक्की मिळतं.
 
* शांती नसल्यास सर्व स्वप्नं लुप्त होऊन जातात आणि राखेत मिसळून जातात.
 
* आपण भीतींवरील चित्र बदलून इतिहासाचे तथ्य बदलू शकत नाही
 
* संस्कृती मन आणि आत्मा यांचे विस्तार आहे.
 
* एक पुंजीवादी समाजाची शक्ती अनियंत्रित सोडल्यास, ती श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला गरीब बनवते.
 
* आपल्या इच्छेप्रमाणे सर्व प्राप्त करणारी व्यक्ती नेहमी शांती आणि व्यवस्थेच्या पक्षात असतात.
 
* लोकशाही योग्य आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतर प्रणाली यापेक्षा वाईट आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments