Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आए मिलकर दिया जलाए

Webdunia
बुधवार, 8 एप्रिल 2020 (10:58 IST)
अटल जींची एक कविता आठवली कदम मिलाकर चलना होगा| सद्यपरीस्थिती खूपच गंभीर आहे. कोरोना नावाचा राक्षस संपुर्ण जगात आहाहाकार माजवतोय. जग ही लढाई लढतय. अन या सार्या परीस्थितीत भारत एक आदर्श देश अन मार्गदर्शक म्हणून पुढे आलाय. ही लढाई भारतच जिंकेल यात काडी मात्र शंका नाही. 130 करोड जनता मोदींच्या आदर्शवर अन संपुर्ण जग मोदींच कौतुक करतय. पण काही विघ्न संतोषी लोकांना हे बघवत नाही अन या लढाईत भारत कसा पराभूत होईल अन भारताला कसं जास्तीत जास्त नुकसान होईल हेच बघितलं जातय. काही दिवसांपुर्वी राज साहेब म्हटलं असल्या विघ्न संतोषी लोकांना गोळ्या घाला. अन हिच शिक्षा यांना योग्य आहे. 
 
असो आज अमेरिका सारखा देश कोरोना मुळे हतबल झालाय भारताला मदत मागतोय. इटली, फ्रांस, जर्मनी, जापान, ब्रिटन, स्पेन यांसारखे बलाढ्य देश कोरोना समोर टिकू शकले नाहीत.
 
भविष्यात ही लढाई अजून ताकदिनं लढावी लागेल. अन यात भारत मार्गदर्शक असेल. या लढाईत श्री कृष्णा सारखा या जगाचा सारथी भारत होईल यातही शंका नाही. ही लढाई भारताने जिंकलीच आहे. अन आता ही लढाई जगाला जिंकायची आहे. संतांच्या वाणी प्रमाणे हे विश्वची माझे घर..तेव्हा ह्याच नियमाने भारतही संपुर्ण जगाच कल्याण करु शकतो. भारताची आदर्श तत्वे जग आचरणात आणतोय.
 
जय हिंद जय भारत
वीरेंद्र सोनवणे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments