Festival Posters

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची हत्या झाली होती..!

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:12 IST)
जंग-ए-आझादीचे महानायक असलेले नेताजी सुभाष चंद्र बोसच्या निजी नगर वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी जगराम यांनी हे गुपित उघडले आहे की नेताजी यांचे विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता, त्यांची हत्या करण्यात आली होती. 
 
त्यांचे म्हणणे आहे की जर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असता तर कर्नल हबीबुर्रहमान जिवंत कसे वाचले असते. ते दिवस रात्र सावली सारखे नेताजींसोबत राहत होते. जगरामचे म्हणणे आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर ते हबीबुर्रहमान यांना भेटले होते तेव्हा ते म्हणाले होते की नेताजींचे विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि हा त्यांच्या घड्याळीचा पट्टा आहे. आझादीनंतर कर्नल हबीबुर्रहमान पाकिस्तानात चालले गेले होते.  
 
जगराम यांचा आरोप आहे की जर विमान क्रॅश झाले असते तर फक्त हबीबुर्रहमान कसे वाचले. जगराम यांना शंभर टक्के भिती आहे की नेताजी यांना रशियात फासी देण्यात आली होती. हे कृत्य पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या म्हणण्यावरून रशियाचे तानाशाह स्टालिन यांनीच केले असतील.  
 
93 वर्षीय जगराम यांनी असे ही म्हटले की हिरोशिमा व नागासाकी वर बमबारीच्या चार वर्षांनंतर चार नेत्यांना युद्ध अपराधी घोषित घोषित करण्यात आले होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये 'राष्ट्र प्रेरणा स्थळ'चे उद्घाटन केले

आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट किलिमांजारोवर टांझानियन हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं

BMC Elections काँग्रेसने यूबीटी-मनसे युतीपासून स्वतःला दूर केले; निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय

पुढील लेख
Show comments