Dharma Sangrah

एक असे गाव जिथे पुरूष करतात तीन लग्न

Webdunia
महाराष्ट्राच्या मुंबईहून 150 किमी दूर देंगंमल गाव असे आहे ज्याची जनसंख्या मात्र 500 आहे. येथील लोकं एक अशी प्रथा पाळतात ज्याबद्दल कमी लोकांच माहीत असेल.
 
पहिली पत्नीचा मृत्यू किंवा घटस्फोट यामागील कारण मुळीच नसलं तरी या गावातील लोकं एकाहून अधिक विवाह करतात ज्यामागे एक उद्देश आहे. आता आपण विचार करत असाल की अशी कोणती बंधने आहे ज्यामुळे येथील पुरूष एकाहून अधिक लग्न करतात. 
असे केलं जातं केवळ पाण्यासाठी. येथे लग्नाचा मुख्य उद्देश्यच हा आहे की प्रत्येक घराला पुरेसं पाणी मिळावं. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात, ढोर मरू लागतात ज्यामुळे समस्या उद्भवते. हे गाव इतर गावांपासून वेगळे पडलेले आहे आणि पाण्याच्या इतर स्रोतांपासून जुळलेलेही नाही.
 
येथील लोकांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. 15 लीटर पाणी आणण्यासाठी पायी पायी जाऊन येयला सुमारे 12 तास लागतात. अशात घरातील इतर काम खोळंबतात. म्हणून संतुलन बनवून ठेवण्यासाठी येथील पुरूष एकहून अधिक लग्न करतात.
 
घरात जितके लोकं असतील तेवढं अधिक पाणी घरात आणता येईल. आणि बाकी बायका पाणी भरायला गेल्या तर एखादी पत्नी घरात राहून घर सांभाळू शकते. म्हणून ही प्रथा पडली असावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

ठाण्यातील एका महिलेने सहा जणांना जीवनदान दिले

मंत्री सरनाईक यांनी भाजप आमदार मेहता यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला

बारामतीत शरद पवार यांच्या हस्ते शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे उदघाटन, अदानी यांचे कौतुक केले

पुढील लेख
Show comments