Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक असे गाव जिथे पुरूष करतात तीन लग्न

Webdunia
महाराष्ट्राच्या मुंबईहून 150 किमी दूर देंगंमल गाव असे आहे ज्याची जनसंख्या मात्र 500 आहे. येथील लोकं एक अशी प्रथा पाळतात ज्याबद्दल कमी लोकांच माहीत असेल.
 
पहिली पत्नीचा मृत्यू किंवा घटस्फोट यामागील कारण मुळीच नसलं तरी या गावातील लोकं एकाहून अधिक विवाह करतात ज्यामागे एक उद्देश आहे. आता आपण विचार करत असाल की अशी कोणती बंधने आहे ज्यामुळे येथील पुरूष एकाहून अधिक लग्न करतात. 
असे केलं जातं केवळ पाण्यासाठी. येथे लग्नाचा मुख्य उद्देश्यच हा आहे की प्रत्येक घराला पुरेसं पाणी मिळावं. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात, ढोर मरू लागतात ज्यामुळे समस्या उद्भवते. हे गाव इतर गावांपासून वेगळे पडलेले आहे आणि पाण्याच्या इतर स्रोतांपासून जुळलेलेही नाही.
 
येथील लोकांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. 15 लीटर पाणी आणण्यासाठी पायी पायी जाऊन येयला सुमारे 12 तास लागतात. अशात घरातील इतर काम खोळंबतात. म्हणून संतुलन बनवून ठेवण्यासाठी येथील पुरूष एकहून अधिक लग्न करतात.
 
घरात जितके लोकं असतील तेवढं अधिक पाणी घरात आणता येईल. आणि बाकी बायका पाणी भरायला गेल्या तर एखादी पत्नी घरात राहून घर सांभाळू शकते. म्हणून ही प्रथा पडली असावी.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments