Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे करावे एकादशीचे व्रत

Webdunia
आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्यातील शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. 
या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. 
अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात.
या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.  अनेक भक्त पायाची वारी करत आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला जमा होतात. वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि ही साधना म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते.
कशी करावी एकादशी
दशमीला एकभुक्त रहावे.
एकादशीला प्रातःस्नान करावे. 
तुळस वाहून विष्णुपूजन करावे. 
मूर्तीला मंजिरींचा हार वाहिली पाहिजे.
संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. 
द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments