Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाणक्य नीती

Webdunia
गुरूवार, 7 मे 2015 (16:14 IST)
* मूर्ख शिष्यास उपदेश केल्याने आणि दृष्ट स्त्रीचे पोषण केल्याने तसेच दु:खितजनांच्या अतिसहवासाने विद्वानही दु:ख पावतो.

* जो अविनाशी वस्तू सोडून नाशिवंत वस्तूच्या पाठीस लागतो तो अविनाशी वस्तू सोडतोच पण नाशिवंत वस्तू नाश पावल्याने या दोन्ही वस्तूंना मुकतो.

* खाद्यपदार्थ असताना भोजनशक्ति असणे, स्त्री उपलब्ध असताना रतिशक्ति असणे, वैभव प्राप्त असताना दानशक्ति असणे, हे मोठे पुण्याचे फळ होय.

* मुलांचे अतिलाड करण्याने ती बिघडण्याची तर वेळीच योग्य शिक्षा करण्याने ती सद्गुणी बनण्याची शक्यता असते तरी शिक्षणाच्या बाबतीत पुत्राचे वा शिष्याचे लाड न करता त्यांना वेळीच ताडन करून सद्गुणी बनवावे.

* अत्यंत रूपवान असल्याने सीतेचे हरण झाले, संपत्ती- सामर्थ्यदिकांचा अतिगर्व झाल्याने रावणाचा नाश झाला, दानाचा अतिरेक केल्यामुळे बळीस पाताळांत जावे लागले या साठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा.

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

Show comments