Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फुलांना मधुर सुगंध का असतो?

Webdunia
गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:54 IST)
फुलांना असणारा मधुर सुगंध हा मुख्यत: कीटकांना आकृष्ट करण्यासाठी असतो. हे कीटक पराग आणि सुगंधी मध यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. फुलांच्या पाकळय़ांच्या मुळापाशी हा सुगंधी मध म्हणजेच साखरेसारखा द्रव तयार होतो. कीटकांकडून नवनिर्माणासाठी मदत मिळते. भुंगे किंवा अन्य कीटक सुगंधामुळे आकृष्ट होऊन त्या फुलावर येतात. त्यावेळी फुलातील पराग त्यांच्या अंगाला चिकटतात आणि त्या फुलाकडून येतात. फुलांकडून होणार्‍या नव्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्‍या कीटकांना फुलांकडे आकृष्ट होण्यासाठी त्या फुलांचा मधुर सुगंध हेच प्रमुख कारण असते.
 

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments